तुळशीदास वैद्य या शेतकऱ्याच्या गोठ्यात गाय व बछडे बांधले असता रात्रीच्या सुमारास वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना भंडारा जिल्हातील पवनी तालुक्यातील शेवनाळा गावी घडली असून सकाळी ही घटना उघडीस आले असता गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या वाघाने केलेल्या हल्यात शेतकऱ्याचे लाखोचा नुकसान झाले आहे. घटनेची माहिती वन विभागाला दिली असून वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा.व शेतकऱ्याची नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात यावी अशी मागणी शिवनाळा येथील गावकऱ्यांनी केली आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 12