
भंडारा जिल्हा परिषदेसमोर अंशकालीन महिला परिचारिकांच्या आंदोलनाला सुरुवात….मानधन नको तर किमान वेतन देण्याची मागणी….
सन 1966 पासून भंडारा जिल्ह्यात अंशकालीन महिला परिचारिका सेवा बजावत आहेत. परंतु एवढ्या वर्षांच्या सेवेनंतरही त्यांना समाधानकारक मानधन मिळालेले नाही. यामुळे परिचारिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण
